महाराष्ट्र

नाकाबंदीमुळे चोरटे गजाआड ; १४ दुचाक्या आणि ४ रिक्षा हस्तगत

Published by : Lokshahi News

अनलॉक काळात दुचाकी चोरींच्या घटनांमध्ये कमालीची वाढ होऊन दररोज ८ ते १० दुचाकी चोरीच्या घटना भिवंडी परिसरात घडत आहेत. यामुळे पोलिसांनी शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नाकेबंदी करून पोलीस गस्त सुरू करण्यात आली आहे.

अखेर पोलिसांच्या नाकेबंदीला यश येऊन दुचाकी चोरणाऱ्यांना शांतीनगर पोलिसांनी गजाआड केली आहे. या चोरट्यांकडून विविध कंपनीच्या तब्बल १४ दुचाक्या आणि ४ रिक्षा हस्तगत करण्यात आल्याची माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे.

मोहम्मद सरजील सिराज अहमद मोमीन (वय १९ रा. खान कंम्पाउन्ड, भिवंडी) फिरोज हबीब शेख उर्फ लाला (वय २५ रा. गैबीनगर, भिवंडी ) असे गजाआड केलेल्या दुचाकी चोरट्यांची नावे आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test