महाराष्ट्र

Farmer Protest : शेतकऱ्यांचं वादळ दिल्लीत धडकणार; सीमेवर मोठा बंदोबस्त

१३ फेब्रुवारी आज शेतकऱ्यांचे मोर्चा दिल्लीकडे कूच करणार आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

१३ फेब्रुवारी आज शेतकऱ्यांचे मोर्चा दिल्लीकडे कूच करणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. देशभरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी चंडीगडमध्ये केंद्र सरकारशी चर्चेची पहिली फेरी झाली असली तरी त्यातून काहीच निष्पन्न झाले नसल्याची माहिती मिळत आहे.

पिकांच्या किमान आधारभूत किमतीसाठी कायदा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांनी पुन्हा दिल्लीच्या आले आहेत. शेतकऱ्यांचा हा मोर्चा रोखण्यासाठी सीमेवर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा हा मोर्चा रोखण्यासाठी सीमेवर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कलम १४४ लागू करण्यात आले आहे, सीमांवर काँक्रीटचे बॅरिकेड्स आणि कंटेनर लावण्यात आले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ajit Pawar : 'चीनहून होणारी निकृष्ट बेदाण्यांची आयात थांबवा'; उपमुख्यमंत्री अजित पवारांची केंद्राकडे पत्राद्वारे मागणी

Shashikant Shinde : "रणनीतीवर वेगळ्या पद्धतीने..." जयंत पाटलांच्या राजीनाम्यानंतर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया

Mhada Lotter 2025 : खूशखबर ! बाप्पाच्या आशीर्वादानं होणार घराचं स्वप्न पूर्ण; म्हाडाकडून 5 हजार 285 घरांची सोडत जाहीर

Shravan 2025 : श्रावण महिन्याचे महत्व आणि कधीपासून सुरु होतोय जाणून घ्या..