महाराष्ट्र

कल्याण-डोंबिवली मनपामध्ये समाविष्ट गावांचा विकास रखडला; स्थानिकांचा आरोप

Published by : Lokshahi News

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावांचा विकास झाला नसल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि 27 गाव संघर्ष समितीचा संघर्ष काही नवीन नाही. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने सत्तावीस गावांना आपल्या कार्यक्षेत्रात घेऊन त्यांचा विकास करण्याचे ठरवले होते. मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या या 27 गावांचा विकास न होता त्यांची अधोगती झाल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे.

विकासकामाच्या नावाखाली एक टक्का विकास आणि 99 टक्के भ्रष्टाचार हे समीकरणच झालं असून महापालिकेत समाविष्ट होण्यापेक्षा ग्रामपंचायत कार्यक्षेत्र योग्य असल्याचा निर्वाळा संघर्ष समितीने दिला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी बेस्ट पतपेढी पराभवासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू