महाराष्ट्र

कल्याण-डोंबिवली मनपामध्ये समाविष्ट गावांचा विकास रखडला; स्थानिकांचा आरोप

Published by : Lokshahi News

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावांचा विकास झाला नसल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि 27 गाव संघर्ष समितीचा संघर्ष काही नवीन नाही. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने सत्तावीस गावांना आपल्या कार्यक्षेत्रात घेऊन त्यांचा विकास करण्याचे ठरवले होते. मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या या 27 गावांचा विकास न होता त्यांची अधोगती झाल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे.

विकासकामाच्या नावाखाली एक टक्का विकास आणि 99 टक्के भ्रष्टाचार हे समीकरणच झालं असून महापालिकेत समाविष्ट होण्यापेक्षा ग्रामपंचायत कार्यक्षेत्र योग्य असल्याचा निर्वाळा संघर्ष समितीने दिला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा