महाराष्ट्र

Uddhav Thackeray PKG : “पॅकेजमध्ये बहुतांश घटकांचा विचारच नाही” – फडणवीस

Published by : Lokshahi News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसांच्या लॉकडाऊसाठी पॅकेज जाहीर केल्यानंतर आता विरोधकांनी त्यांना लक्ष्य केलं आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या या घोषणांवर टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी केवळ काहीच घटकांचा विचार केला असून यामध्ये बारा बलुतेदार, छोटे व्यवसायिक, केश कर्तनालय, फुलवाले यांच्यासाठी कोणतीही योजन आणली नसल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Pune Police Headquarters : पुणे पोलीस मुख्यालयातील खळबळजनक घटना; 28 वर्षीय अंमलदारानं गळफास घेत संपवलं जीवन

Latest Marathi News Update live : पुण्यात एसटी थांबवून ठेवल्यानं वारकऱ्यांचा संताप

MNS Leader Video Viral : मनसे नेत्याच्या मुलाचा 'त्या अवस्थेतील' Video Viral; अभिनेत्रींला केली शिवीगाळ