महाराष्ट्र

Uddhav Thackeray PKG : “पॅकेजमध्ये बहुतांश घटकांचा विचारच नाही” – फडणवीस

Published by : Lokshahi News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसांच्या लॉकडाऊसाठी पॅकेज जाहीर केल्यानंतर आता विरोधकांनी त्यांना लक्ष्य केलं आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या या घोषणांवर टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी केवळ काहीच घटकांचा विचार केला असून यामध्ये बारा बलुतेदार, छोटे व्यवसायिक, केश कर्तनालय, फुलवाले यांच्यासाठी कोणतीही योजन आणली नसल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा