Maharashtra Assembly Monsoon Session 
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Monsoon Session : अधिवेशनाचा पाचवा दिवस, कोणते मुद्दे गाजणार?

राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

(Maharashtra Assembly Monsoon Session) राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन 30 जूनपासून18 जुलैपर्यंत असणार आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील विविध प्रश्नांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या मुद्यावर आजही विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार हे पाहणं महत्वाचे आहे.

मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसातील नुकसानीबाबत सरकारचे लक्ष वेधण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले असून अनेक ठिकाणी नागरिकांचे देखील नुकसान झाले आहे

राज्यातील विकास कामे आणि निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत विरोधक सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधणार असल्याची माहिती मिळत आहे. शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा आजही सभागृहात विरोधक उपस्थित करणार आहेत. त्यामुळे आज पाचव्या दिवशी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू