महाराष्ट्र

मृतांचे नातेवाईक २४ तासांपासून रुग्णालयाबाहेर…

Published by : Lokshahi News

पुण्यातील उरवडे या ठिकाणी रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत १८ कामगारांचा दुदैवी मृत्यू झाला. याची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. दरम्यान, या दुर्घटनेला 24 तास उलटूनही मृतांच्या नातेवाईकांना उद्याप मृतदेह देण्यात आले नाहीत. त्यामुळे ससून रुग्णालयाच्या कारभारावर मृतांच्या नातेवाईकरांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.

आगीत मृत पावलेल्या कामगारांचे नातेवाईक मध्यरात्रीपासून ससून रुग्णालयात थांबून आहेत. पण रुग्णालयाकडून अद्याप त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळालेला नसल्याचं या नातेवाईकांनी म्हटलंय.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा