महाराष्ट्र

मृतांचे नातेवाईक २४ तासांपासून रुग्णालयाबाहेर…

Published by : Lokshahi News

पुण्यातील उरवडे या ठिकाणी रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत १८ कामगारांचा दुदैवी मृत्यू झाला. याची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. दरम्यान, या दुर्घटनेला 24 तास उलटूनही मृतांच्या नातेवाईकांना उद्याप मृतदेह देण्यात आले नाहीत. त्यामुळे ससून रुग्णालयाच्या कारभारावर मृतांच्या नातेवाईकरांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.

आगीत मृत पावलेल्या कामगारांचे नातेवाईक मध्यरात्रीपासून ससून रुग्णालयात थांबून आहेत. पण रुग्णालयाकडून अद्याप त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळालेला नसल्याचं या नातेवाईकांनी म्हटलंय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज