महाराष्ट्र

”नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत जाहीर करावी”

Published by : Lokshahi News

तोत्के चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका कोकणाला बसला आहे. या वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस रायगड जिल्ह्यात दाखल झाले होते. यावेळी नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर फडणवीस यांनी नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत जाहीर करण्याची मागणी केली.

राज्य सरकारने चक्रीवादळ बाधितांना भरघोस मदत करावी, निसर्ग वादळाची मदत अजून मिळालेली नसल्याचीही आठवण करून दिली. रायगड जिल्ह्यात 5 हजार हेत्क्टरमधल्या फळ-पिकांसह, 8 ते 10 हजार घरे व २०० शाळांचं मोठे नुकसान झाले आहे. तसेच बोटींचं नुकसान झालं आहे. 70 हजार घरांमधली वीज गायब आहे, अद्याप वीज पूर्ववत झाली नाही आहे. या सगळ्यांचं तातडीने पंचनामा होऊन सरकारने तातडीने मदत करावी, असं आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं..

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा