महाराष्ट्र

हवामानाचा लहरीपणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

Published by : Lokshahi News

परभणी | मागील काही दिवसांत वातावरणात गारठा वाढला असून पहाटे तर सर्वत्र शुभ्र धुक्‍याची चादर पसलेली दिसते.या दाट धुक्यात परभणीकर हरवून जातायेत. मागील 3 चार दिवसापासून सूर्यदर्शन ही झालं नाही आहे. आज भल्या पहाटे पासून परभणीत दाट धुक्‍याची चादर पसरली होती.

पहाटे फिरायला येणारी मंडळी या धुक्यात हरवून गेल्याच बघायला मिळाले. निसर्गाची वेगवेगळी रूपे आता एकाच दिवसात दिसू लागली आहेत. परभणी शहरात साडे सात वाजेपर्यंत दाट धुक्‍याची चादर पसरलेली असते.

तर दिवस भर थंड गार वाऱ्याबरोबर ढगाळ वातावरण राहत आहे, तर रात्रीला कडाक्याची थंडी पडत आहेत. हवामानाच्या या लहरीपणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. यामुळे खोकला, सर्दी आणि तापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test