महाराष्ट्र

हवामानाचा लहरीपणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

Published by : Lokshahi News

परभणी | मागील काही दिवसांत वातावरणात गारठा वाढला असून पहाटे तर सर्वत्र शुभ्र धुक्‍याची चादर पसलेली दिसते.या दाट धुक्यात परभणीकर हरवून जातायेत. मागील 3 चार दिवसापासून सूर्यदर्शन ही झालं नाही आहे. आज भल्या पहाटे पासून परभणीत दाट धुक्‍याची चादर पसरली होती.

पहाटे फिरायला येणारी मंडळी या धुक्यात हरवून गेल्याच बघायला मिळाले. निसर्गाची वेगवेगळी रूपे आता एकाच दिवसात दिसू लागली आहेत. परभणी शहरात साडे सात वाजेपर्यंत दाट धुक्‍याची चादर पसरलेली असते.

तर दिवस भर थंड गार वाऱ्याबरोबर ढगाळ वातावरण राहत आहे, तर रात्रीला कडाक्याची थंडी पडत आहेत. हवामानाच्या या लहरीपणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. यामुळे खोकला, सर्दी आणि तापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा