महाराष्ट्र

वर्ध्यात ‘लालनाला’ धरणाचे ५ दरवाजे उघडले

Published by : Lokshahi News

प्रतिनिधी | भूपेश बारंगे
संपूर्ण राज्यात पावसाने थैमान घातले आहे. हवामान विभागाकडून पुढील ५ दिवस सतर्कतेचा इशारा केला आहे. याच पार्श्वभूमीवर वर्ध्यात जिल्ह्यात आठ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील धरणाने पातळी गाठली नसली तरी पावसाच्या अंदाजानुसार समुद्रपूर तालुक्यातील कोरा येथील लाल नाला धरणाचे 5 दरवाजे आज सकाळी 10 सेंटीमीटर ने उघडण्यात आले.

सध्या या दरवाज्यातून 25.07 क्युमेंक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या संलग्न डोंगरगाव, असोला, नारायणपूर,चिखली, कोरा,मंगरूळ,सिल्ली, दसोडा या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आव्हान पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री.वर्मा यांनी केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक

Ganeshotsav 2025 Toll-Free Passes: बाप्पाचा आर्शिवाद! कोकण प्रवासासाठी विशेष पास कसा मिळवायचा? जाणून घ्या...