महाराष्ट्र

टोलच्या दरात 'इतकी' वाढ; मध्यरात्रीपासून टोल दरवाढ लागू

लोकसभा निवडणुकीचं मतदान संपताच टोलच्या दरात वाढ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीचं मतदान संपताच टोलच्या दरात वाढ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मध्यरात्रीपासून टोल दरवाढ लागू करण्यात आली आहे.

टोलच्या दरात 3 ते 5 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. टोलनाक्यांवर ३ ते ५ टक्के अधिक टोल आकारला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

देशभरात जवळपास 1100 टोलनाके आहेत. रविवारी रात्री १२ वाजल्यापासून टोल दरवाढ लागू केली गेली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा