महाराष्ट्र

टोलच्या दरात 'इतकी' वाढ; मध्यरात्रीपासून टोल दरवाढ लागू

लोकसभा निवडणुकीचं मतदान संपताच टोलच्या दरात वाढ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीचं मतदान संपताच टोलच्या दरात वाढ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मध्यरात्रीपासून टोल दरवाढ लागू करण्यात आली आहे.

टोलच्या दरात 3 ते 5 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. टोलनाक्यांवर ३ ते ५ टक्के अधिक टोल आकारला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

देशभरात जवळपास 1100 टोलनाके आहेत. रविवारी रात्री १२ वाजल्यापासून टोल दरवाढ लागू केली गेली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ind vs Eng 3rd Test Match : इंग्लंडनं 22 धावांनी सामना जिंकला; जडेजा-सिराजची झुंज अपयशी, इंग्लंड संघ 2-1 नं आघाडीवर

Latest Marathi News Update live : भारत विरूद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना भारताने गमावला; इंग्लंड 22 धावांनी जिंकली

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या व्हिडिओ काढण्यासंबंधीत 'त्या' विधानामुळे वादंग; मिश्रा, शर्मा, राय या वकिलांची महासंचालकांकडे तक्रार

Jio New Plans : युजर्ससाठी Jio चा नवीन 84 दिवसांचा प्लॅन; जाणून घ्या फायदे