Jayant Patil (NCP) 
महाराष्ट्र

Jayant Patil : 'सरकार गेल्यानंतर विरोधी बाकावर बसावं लागेल त्यात नवीन नाही'

शिवसेनेने मित्र पक्षांशी यासंबंधित कोणतीही चर्चा केलेली नाही. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला नाही.

Published by : Shweta Chavan-Zagade

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांच्या बंडामुळे राजकीय वातावरण तापले आहे, असे असताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एक विधान केले आहे. शिवसेनेने मित्र पक्षांशी यासंबंधित कोणतीही चर्चा केलेली नाही. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला नाही.

शिवसेनेने त्यांची भूमिका मांडली आहे. त्यामुळं शिवसेना आता काय निर्णय घेणार पाहु असं वक्तव्य राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे सरकार गेल्यानंतर विरोधी बाकावर बसावं लागणार आहे.

मात्र चर्चेतून मार्ग निघू शकतो, असं विधानही त्यांनी केलं आहे. तसेच खासदार संजय राऊत यांनी जे विधान केलं आहे, त्यांनी अंतर्गत चर्चा आणि विचार करुन केलं असेल त्यामुळे सध्या वेट आणि वॉच या भूमिकेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज