महाराष्ट्र

कर्जत ते मुंबई रेल्वेसेवा दीड तासांपासून विस्कळीत

Published by : Lokshahi News

अंबरनाथ रेल्वे स्थानकात कोयंबतूर एलटीटी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे कर्जतहून मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा गेल्या दीड तासांपासून ठप्प झाली आहे. रेल्वेसेवा उशिराने सुरु असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय. तसेच रेल्वे सेवा 15 मिनिटे उशिराने सुरु असून युद्ध पातळीवर रेल्वे सेवा पुर्ववत करण्याचे काम सुरु आहे.

कर्जतहून मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा गेल्या दीड तासांपासून ठप्प, कोयंबतूर एलटीटी एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाली आहे. त्यामुळे 12.47 वाजता पासून एक्स्प्रेस अंबरनाथ स्थानकात उभी आहे. कर्जतहून मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा मागील दीड तासांपासून ठप्प आहे. प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागत आहे. तसेच मुंबई ते कर्जत रेल्वेसेवा 20 मिनिटे उशिराने सुरु आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा