Mumbai BJP 
राजकारण

Mumbai BJP : बिहारनंतर आता मुंबई जिंकण्यासाठी भाजप सज्ज; महिला व युवा मतांसाठी विशेष रणनीती आखली जाणार

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Mumbai BJP) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. बिहारनंतर आता मुंबई जिंकण्यासाठी भाजप सज्ज झाल्याचे पाहायला मिळत असून बिहारमध्ये युवा व महिलांची मते निर्णायक ठरलीत.

याच पार्श्वभूमीवर आता मुंबईत देखील महिला व युवा मतांसाठी विशेष रणनिती आखली जाणार आहे. भाजप युवा मोर्चा व महिला मोर्चावर विशेष जबाबदारी सोपवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डमध्ये विविध कार्यक्रम घेतले जाणार असून महिला आणि युवकांचे प्रश्न भाजपकडून प्राधान्याने सोडवले जाणार तसेच महिला व तरुण मतदारांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Summery

  • बिहारनंतर आता मुंबई जिंकण्यासाठी भाजप सज्ज

  • बिहारमध्ये युवा व महिलांची मते ठरली निर्णायक

  • मुंबईत महिला व युवा मतांसाठी विशेष रणनिती आखली जाणार

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा