राजकारण

सरकार राजकीय टोमणेबाजीत व्यस्त; दानवेंचा हल्लाबोल

अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Published by : Team Lokshahi

मुंबई: पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु असून विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. अशात, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ( Ambadas Danve) यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना अंबादास दानवेंनी विविध मुद्यांवर भाष्य केले. सरकार राजकीय टोमणेबाजीत व्यस्त असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा