राजकारण

सरकार राजकीय टोमणेबाजीत व्यस्त; दानवेंचा हल्लाबोल

अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Published by : Team Lokshahi

मुंबई: पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु असून विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. अशात, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ( Ambadas Danve) यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना अंबादास दानवेंनी विविध मुद्यांवर भाष्य केले. सरकार राजकीय टोमणेबाजीत व्यस्त असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Janasuraksha Bill : विरोधकांच्या सभात्यागानंतरही विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयक मंजूर

Indian Coast Guard : अंदमान समुद्रात भारतीय तटरक्षक दलाची धाडसी कारवाई; 'Sea Angel' नौकेचे यशस्वी बचाव अभियान

Chhatrapati Sambhajinagar : धनगर विद्यार्थ्यांच्या शिक्षण योजनेत भ्रष्टाचार; दोन शाळांची मान्यता रद्द, अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

Latest Marathi News Update live : जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेतही मंजूर