राजकारण

अमित ठाकरेंचा सरकारला खळखट्याकचा इशारा; आजची पदयात्रा शांत, पण पुढच्या वेळी...

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. या प्रश्नावरून मनसेची आज कोकण जागर यात्रा निघाली आहे. रायगड ते रत्नागिरीपर्यंत या जागर यात्रेदरम्यान 8 ठिकाणी मनसे आंदोलन करणार आहे. मनसेच्या या जागर यात्रेचं नेतृत्व मनसे नेते अमित ठाकरे करत आहेत. यावेळी अमित ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला रस्त्यांच्या प्रश्नांवरुन खळखट्याक करण्याचा इशारा दिला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा