राजकारण

एकत्रित सर्व भरती रद्द केल्या तर...; आशिष देशमुखांचे विधान

कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून भाजप नेते आशिष देशमुख यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून भाजप नेते आशिष देशमुख यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कंत्राटी भरतीचे पाप हे सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण यांचं असल्याचं देशमुखांनी म्हटलं आहे. त्या कंत्राटी भरती रद्द करून आम्ही न्याय देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र एकत्रित सर्व भरती रद्द केल्या तर सरकारी यंत्रणा कोलमडून पडेल, असं आशिष देशमुख यांनी म्हंटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा