राजकारण

एकत्रित सर्व भरती रद्द केल्या तर...; आशिष देशमुखांचे विधान

कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून भाजप नेते आशिष देशमुख यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून भाजप नेते आशिष देशमुख यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कंत्राटी भरतीचे पाप हे सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण यांचं असल्याचं देशमुखांनी म्हटलं आहे. त्या कंत्राटी भरती रद्द करून आम्ही न्याय देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र एकत्रित सर्व भरती रद्द केल्या तर सरकारी यंत्रणा कोलमडून पडेल, असं आशिष देशमुख यांनी म्हंटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis on Thackeray Brothers : "ब्रँडचा बॅन्ड वाजवला" मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला

आजचा सुविचार

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते