Raj Thackeray Team Lokshahi
राजकारण

'सामना'तून मनसेसह केंद्र सरकारवर घणाघाती टीका

'स्वातंत्र्याचा संग्राम आणि बलिदाने वायाच गेली!'- सामना

Published by : Vikrant Shinde

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) ह्यांनी हिंदूत्ववादी भूमिका स्वीकारत राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर टीकास्त्र सोडल्यानंतर सुरू झालेला शिवसेना-मनसे संघर्ष (Shivsena Vs MNS) थांबण्याचं नाव घेत नाहीये. शिवसेनेसह महाविकास आघाडीतील (MVA Goverment) अनेक नेत्यांकडून मनसेवर टीका केली जात आहे तर मनसे नेत्यांसह राज्यातील भाजप नेतेदेखील (BJP Leaders) राज ठाकरेंच्या बाजूने वक्तव्य करताना पाहायला मिळत आहेत.

'पोरखेळांनी आणि प्रायोजित कार्यक्रमांनी कोणाला हिंदूंचे सम्राट वगैरे होता येणार नाही. महाराष्ट्रात दोन ओवेसी एकत्र येऊन भाजपचा छुपा अजेंडा पुढे रेटीत आहेत आणि केंद्राचे सरकार हा सर्व प्रकार मूक दर्शक बनून पाहत आहे. चांगल्या राज्यकर्त्यांचे हे लक्षण नाही. देशी राज्यकर्त्यांना राज्य करण्यासाठी इंग्रजांच्या नीतीचा अवलंब करावा लागत असेल तर स्वातंत्र्याचा संग्राम आणि बलिदाने वायाच गेली'. अशी घणाघाती टीका सामना ह्या वृत्तत्रातून करण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द