राजकारण

मी शिर्डीत होतो म्हणून कोल्हापूरचा पूर टळला, याला श्रद्धा किंवा अंधश्रद्धा म्हणा; केसरकरांचा दावा

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी एक दावा केला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी एक दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे ते आता चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांचा हा दावा चांगलाच व्हायरल होत आहे. मी शिर्डीत होतो म्हणून कोल्हापूरचा पूर टळला. असा दावा केसरकरांनी केला आहे. देवाकडे मी प्रार्थना करत होतो. याला श्रद्धा किंवा अंधश्रद्धा म्हणा.

ज्यादिवशी पूराची परिस्थिती होती. त्यादिवशी मी योगायोगाने शिर्डीत होतो. त्यानंतर कोल्हापूरमध्ये राधानगरीचे पाणी सोडल्यानंतर 5 फुटानं लेवल वाढते. मात्र यावेळी एक फुटानेही लेवल वाढली नाही. ही वस्तुस्थिती आहे. प्रार्थनेमध्ये खूप ताकद असते. असे केसरकर म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा