राजकारण

मी शिर्डीत होतो म्हणून कोल्हापूरचा पूर टळला, याला श्रद्धा किंवा अंधश्रद्धा म्हणा; केसरकरांचा दावा

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी एक दावा केला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी एक दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे ते आता चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांचा हा दावा चांगलाच व्हायरल होत आहे. मी शिर्डीत होतो म्हणून कोल्हापूरचा पूर टळला. असा दावा केसरकरांनी केला आहे. देवाकडे मी प्रार्थना करत होतो. याला श्रद्धा किंवा अंधश्रद्धा म्हणा.

ज्यादिवशी पूराची परिस्थिती होती. त्यादिवशी मी योगायोगाने शिर्डीत होतो. त्यानंतर कोल्हापूरमध्ये राधानगरीचे पाणी सोडल्यानंतर 5 फुटानं लेवल वाढते. मात्र यावेळी एक फुटानेही लेवल वाढली नाही. ही वस्तुस्थिती आहे. प्रार्थनेमध्ये खूप ताकद असते. असे केसरकर म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप