Balasahe Thorat  
राजकारण

तीन पक्ष एकत्र येऊन निर्णय होणे अवघड' - Balasaheb Thorat

तीन पक्ष एकत्र येऊन त्यावर निर्णय होणे अवघड आहे .

Published by : Team Lokshahi

'तीन पक्ष एकत्र येऊन निर्णय होणे अवघड' झाले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असे कदापि घडले नाही. अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा विस्तार करून दाखवावा असे बाळासाहेब थोरात म्हणाले. शेतकऱ्यांचे म्हणणे असे आहे की राज्यात फक्त दहा टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून धरणांमध्ये सत्तावीस टक्के पाणी आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा