Balasahe Thorat  
राजकारण

तीन पक्ष एकत्र येऊन निर्णय होणे अवघड' - Balasaheb Thorat

तीन पक्ष एकत्र येऊन त्यावर निर्णय होणे अवघड आहे .

Published by : Team Lokshahi

'तीन पक्ष एकत्र येऊन निर्णय होणे अवघड' झाले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असे कदापि घडले नाही. अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा विस्तार करून दाखवावा असे बाळासाहेब थोरात म्हणाले. शेतकऱ्यांचे म्हणणे असे आहे की राज्यात फक्त दहा टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून धरणांमध्ये सत्तावीस टक्के पाणी आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप

Saamana Editorial : '...ते अर्थात ‘ठाकरे भाऊ' विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सामनातून नेमकं काय म्हटलंय?