राजकारण

"मुख्यमंत्री झालो तर सर्व पोलिसांना भगव्या टोप्या देईन", शिंदे गटाच्या 'या' आमदाराचं विधान

उध्दव ठाकरेंनी हिंगोलीमध्ये सभा घेत शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले.

Published by : Siddhi Naringrekar

उध्दव ठाकरेंनी हिंगोलीमध्ये सभा घेत शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. याला संतोष बांगर यांनी कावड यात्रेतून उध्दव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. या कावड यात्रेत बांगर यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले आहे.

यावेळी शक्तीप्रदर्शन करताना बांगर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी येड्यांची जत्रा उभी केली. येडे काहीही करू शकत नाहीत.बाळासाहेबांनी सांगितलं होतं, आमची सत्ता आली तर सगळ्यांना भगव्या टोप्या देऊ. त्यामुळे कदाचित मी मुख्यमंत्री झालो तर सगळ्या पोलिसांना भगव्या टोप्या देईन. असे बांगर म्हणाले. बांगर यांचं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

 गद्दाराची नाग समजून पूजा केली. पण, हा नाग उलटा फिरून डसायला लागला. साप पायाखाली आल्यावर काय करायचं तुम्हाला कळतं. पुंगी वाजवली, दूध पाजलं, सगळं वाया गेलं असं म्हणत द्धव ठाकरे यांनी रविवारी हिंगोलीत ‘निर्धार सभेतून टीका केली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद