राजकारण

इंडिया आघाडीच्या बैठकीत समन्वय समितीची स्थापना; 13 जणांचा समावेश

देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते मुंबईत आले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते मुंबईत आले आहेत. ग्रँड हयातमध्ये या सर्वांची बैठक पार पडली. 28 पक्षांचे नेते या बैठकीसाठी मुंबईत जमले आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, ममता बॅनर्जी, आरजेडीचे नेते लालू यादव आणि त्यांचा मुलगा तेसस्वी यादव, अखिलेश यादव हे नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत.

या बैठकीत इंडिया आघाडीच्या बैठकीत समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. यात 13 जणांचा समावेश करण्यात आला आहे.

समन्वय कमिटीत 13 जणांचा समावेश

शरद पवार

संजय राऊत

केसी वेणूगोपाल

एम के स्टॅलिन

तेजस्वी यादव

अभिषेक बॅनर्जी

राघव चड्डा

मेहबूबा मुफ्ती

डी राजा

ओमर अब्दुला यांच्या समावेश

जावेद खान

ललन सिंग

हेमंत सोरेन

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू