राजकारण

मंत्री छगन भुजबळांमुळे ओबीसी समाजाचे नुकसान; कोण म्हणाले असं?

सरकारकडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दुसरा कोणताही फार्मुला नाही. त्यामुळे आरक्षण देता येत नाही.

Published by : Siddhi Naringrekar

संजय राठोड, यवतमाळ

सरकारकडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दुसरा कोणताही फार्मुला नाही. त्यामुळे आरक्षण देता येत नाही. 11 न्यायाधीशांचा रोहीणी आयोगाच्या निकालाचा कुणीही अभ्यास केला नाही.

मंत्री छगन भुजबळ मोठ्या सभा घेऊन ओबीसी समाजाचे नुकसान करीत आहे, अशी टीका माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. उपवर्गीकरण केल्याशिवाय आरक्षण देता येत नाही.

ओबीसी नेते अभ्यास न करता भाषणबाजी करीत आहे. टाळ्या घेण्यासाठी सुरू असलेले राजकारण बंद करावे, असा सल्ला माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी ओबीसी नेत्यांना दिला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा