राजकारण

मंत्री छगन भुजबळांमुळे ओबीसी समाजाचे नुकसान; कोण म्हणाले असं?

सरकारकडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दुसरा कोणताही फार्मुला नाही. त्यामुळे आरक्षण देता येत नाही.

Published by : Siddhi Naringrekar

संजय राठोड, यवतमाळ

सरकारकडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दुसरा कोणताही फार्मुला नाही. त्यामुळे आरक्षण देता येत नाही. 11 न्यायाधीशांचा रोहीणी आयोगाच्या निकालाचा कुणीही अभ्यास केला नाही.

मंत्री छगन भुजबळ मोठ्या सभा घेऊन ओबीसी समाजाचे नुकसान करीत आहे, अशी टीका माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. उपवर्गीकरण केल्याशिवाय आरक्षण देता येत नाही.

ओबीसी नेते अभ्यास न करता भाषणबाजी करीत आहे. टाळ्या घेण्यासाठी सुरू असलेले राजकारण बंद करावे, असा सल्ला माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी ओबीसी नेत्यांना दिला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू