राजकारण

इंडिया आघाडीचा मुंबईत मोर्चा; पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

मुंबईसह महाराष्ट्रात विद्वेषाच्या घटना वाढत आहेत. त्या घटनांचा निषेध करण्यासाठी मुंबईत इंडिया आघाडीकडून निषेध व्यक्त केला जात आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात विद्वेषाच्या घटना वाढत आहेत. त्या घटनांचा निषेध करण्यासाठी मुंबईत इंडिया आघाडीकडून निषेध व्यक्त केला जात आहे. यासाठी आज मुंबईतील मेट्रो सिनेमा ते मंत्रालयाशेजारील गांधी पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढण्यात आली आहे. परंतु, पोलिसांनी आंदोलकांना अडवले असून ताब्यात घेतले आहे. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

विद्वेषाच्या घटनाचा निषेध करण्यासाठी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त इंडिया आघाडीकडून पदयात्रा काढण्यात आली आहे. 'मीपण गांधी' हा नारा देत ही यात्रा काढण्यात आली असून या यात्रेत इंडिया आघाडीतील जवळपास सर्वच पक्ष सहभागी झाले आहेत. परंतु, आंदोलनात आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येत आहे. पोलिसांकडून सहकार्य करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात येत आहे. अशातच, अबू आझमी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू