राजकारण

त्रिपुराचे पडसाद राज्यात उमटवणे चुकीचे – एकनाथ शिंदे

Published by : Lokshahi News

अमरावती दंगल प्रकरणात माजी मंत्री अनिल बोंडेसह भाजपच्या अनेक नेत्यांना अटक झाली आहे. याविषयी मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली असून. त्रिपुरामध्ये काही घटना घडली तर त्याचे पडसाद राज्यातून उमटवणे हे चुकीचे आहे, अस वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

अमरावती दंगलीनंतर कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सरकारसह विरोधी पक्षांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे. या राज्यातल्या जनतेच्या जीविताचा आणि मालमत्तेच रक्षण करण गरजेचं आहे. अस एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?