राजकारण

त्रिपुराचे पडसाद राज्यात उमटवणे चुकीचे – एकनाथ शिंदे

Published by : Lokshahi News

अमरावती दंगल प्रकरणात माजी मंत्री अनिल बोंडेसह भाजपच्या अनेक नेत्यांना अटक झाली आहे. याविषयी मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली असून. त्रिपुरामध्ये काही घटना घडली तर त्याचे पडसाद राज्यातून उमटवणे हे चुकीचे आहे, अस वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

अमरावती दंगलीनंतर कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सरकारसह विरोधी पक्षांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे. या राज्यातल्या जनतेच्या जीविताचा आणि मालमत्तेच रक्षण करण गरजेचं आहे. अस एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा