राजकारण

त्रिपुराचे पडसाद राज्यात उमटवणे चुकीचे – एकनाथ शिंदे

Published by : Lokshahi News

अमरावती दंगल प्रकरणात माजी मंत्री अनिल बोंडेसह भाजपच्या अनेक नेत्यांना अटक झाली आहे. याविषयी मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली असून. त्रिपुरामध्ये काही घटना घडली तर त्याचे पडसाद राज्यातून उमटवणे हे चुकीचे आहे, अस वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

अमरावती दंगलीनंतर कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सरकारसह विरोधी पक्षांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे. या राज्यातल्या जनतेच्या जीविताचा आणि मालमत्तेच रक्षण करण गरजेचं आहे. अस एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."

Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंडातील फोडं, जळजळ आणि वेदना? आता मिळवा त्वरित आराम!