राजकारण

तीन तिघाडा काम बिघाडा; नाना पटोलेंनी कोणावर केली टीका ?

सध्याचे राज्य सरकार असंवैधानिक असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे, त्याचबरोबर तिन तिघाडा काम बिघाडा असं सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

Published by : Team Lokshahi

मुंबई: सध्याचे राज्य सरकार असंवैधानिक असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे, त्याचबरोबर तीन तिघाडा काम बिघाडा असं सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्य पाच वर्षे मागे गेल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. मलाईच्या खात्यासाठी संघर्ष सुरू असल्याचं म्हणत त्यांनी खातेवाटपाच्या चर्चांवर हल्लाबोल केला आहे. मुंबई सारखं शहर घाण करून ठेवल्याचं म्हणत बीएमसीची 25 वर्षांची चौकशी भाजपनं करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."