राजकारण

तीन तिघाडा काम बिघाडा; नाना पटोलेंनी कोणावर केली टीका ?

सध्याचे राज्य सरकार असंवैधानिक असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे, त्याचबरोबर तिन तिघाडा काम बिघाडा असं सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

Published by : Team Lokshahi

मुंबई: सध्याचे राज्य सरकार असंवैधानिक असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे, त्याचबरोबर तीन तिघाडा काम बिघाडा असं सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्य पाच वर्षे मागे गेल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. मलाईच्या खात्यासाठी संघर्ष सुरू असल्याचं म्हणत त्यांनी खातेवाटपाच्या चर्चांवर हल्लाबोल केला आहे. मुंबई सारखं शहर घाण करून ठेवल्याचं म्हणत बीएमसीची 25 वर्षांची चौकशी भाजपनं करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा