राजकारण

Sanjay Raut : मोदी आहेत म्हणून भाजपा आहे, मोदी नसतील तर भाजपा काहीच नाही

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाला. यामधील मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, कालच्या ईव्हीएम आदेशाचा आम्ही स्वीकार करतो. मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या निकालामुळे लोक सदम्यात आहेत. कालच्या निकालानंतर इंडिया आघाडी ताकदीने उभी राहिलं.

तसेच ते पुढे म्हणाले की, भाजपाने 2014मध्ये शिवसेनेची साथ सोडली होती. राहुल गांधींनी तेलंगणात जोरदार प्रचार केला. पुन्हा भाजपाची लाट आली तर गद्दारांचे काय होणार? मोदी आहेत म्हणून भाजपा आहे, मोदी नसतील तर भाजपा काहीच नाही. मध्यप्रदेशातील निकाल धक्कादायक. असे राऊत म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा