राजकारण

खातेवाटपावरून शिंदे गटात नाराजी? Sanjay Rathod काय म्हणाले...

सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : Team Lokshahi

यवतमाळ: शिंदे-फडणवीस-पवार सरकार खातेवाटपाचा तिढा अखेर सुटलेला आहे. त्याबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून हे सरकार काम करीत आहे. नव्याने सरकारमध्ये अजित पवार आल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यात खाते बदल झाल्याने नाराज नसल्याची स्पष्टोक्ती संजय राठोड यांनी दिली.

मृदु व जलसंधारनाचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे आहे. त्यामुळे त्यांचे स्वप्न पुढे नेण्यासाची जबाबदारी आहे, असेही मंत्री राठोड यांनी सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय