राजकारण

खातेवाटपावरून शिंदे गटात नाराजी? Sanjay Rathod काय म्हणाले...

सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : Team Lokshahi

यवतमाळ: शिंदे-फडणवीस-पवार सरकार खातेवाटपाचा तिढा अखेर सुटलेला आहे. त्याबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून हे सरकार काम करीत आहे. नव्याने सरकारमध्ये अजित पवार आल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यात खाते बदल झाल्याने नाराज नसल्याची स्पष्टोक्ती संजय राठोड यांनी दिली.

मृदु व जलसंधारनाचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे आहे. त्यामुळे त्यांचे स्वप्न पुढे नेण्यासाची जबाबदारी आहे, असेही मंत्री राठोड यांनी सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 IND vs PAK Live Update : पाकिस्तानची टोळी 127 धावांवर बाद, भारतासमोर 128 धावांचे आव्हान

PM Narendra Modi On Congress : “मी शिवाचा भक्त, विषही प्राशन करेन” पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींंना दागिने खरेदी करण्यासाठी उत्तम योग, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार