राजकारण

खातेवाटपावरून शिंदे गटात नाराजी? Sanjay Rathod काय म्हणाले...

सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : Team Lokshahi

यवतमाळ: शिंदे-फडणवीस-पवार सरकार खातेवाटपाचा तिढा अखेर सुटलेला आहे. त्याबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून हे सरकार काम करीत आहे. नव्याने सरकारमध्ये अजित पवार आल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यात खाते बदल झाल्याने नाराज नसल्याची स्पष्टोक्ती संजय राठोड यांनी दिली.

मृदु व जलसंधारनाचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे आहे. त्यामुळे त्यांचे स्वप्न पुढे नेण्यासाची जबाबदारी आहे, असेही मंत्री राठोड यांनी सांगितले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा