राजकारण

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांची आठवण करणे गरजेचे ; राहुल गांधी

Published by : Lokshahi News

सरदार वल्लभभाई पटेल हे भारतातील एक राजकीय व सामाजिक नेते होते. वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यानंतर त्यांना भारतीय महिलांनी 'सरदार' ही उपाधी दिली. तसेच वल्लभभाई पटेल वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा, आणंद जिल्ह्यातील बोरसद आणि सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. त्यानंतर भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते.

राहुल गांधी सोशल मिडिया वर ट्विट मध्ये बोलत होते "आज आपल्या लोकतंत्राचे सर्व स्तंभ कमजोर केले जात आहे. आपल्याला सरदार वल्लभभाई पटेल त्यांच्या विचारांची आठवण करणे गरजेचे आहे. या स्तंभाच्या निर्माण करण्यामागे कॉंग्रेस मधल्या नेत्यांमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोठे योगदान होते" अस कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट केल आहे

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : सन्मानिय बाळासाहेबांचे स्वप्न साकार व्हावं हीच इच्छा - राज ठाकरे

Latest Marathi News Update live : व्यावसायिक सुशील केडियाने मागितली माफी

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक