राजकारण

Sanjay Raut On PM Modi : "...तर लाहोर आणि कराचीवरही सैन्याने ताबा मिळवला असता" - संजय राऊत

शस्त्रसंधीनंतर भारताने दहशतवाद विरोधात कारवाई सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Published by : Shamal Sawant

भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शस्त्रसंधी लागू केली आहे. शस्त्रसंधीनंतर भारताने दहशतवाद विरोधात कारवाई सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अशातच अमेरिकेच्या मध्यस्थाच्या भूमिकावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारवर थेट निशाणा साधला आहे. भारताने युद्ध का पुकारले होते ? भारतीय सैन्याला चार दिवस भेटले असते तर फक्त पाकव्याप्त काश्मीरच नव्हे तर लाहोर आणि कराचीवरही सैन्याने ताबा मिळवला असता, असे संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

त्यानंतर संजय राऊत म्हणाले की, "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावापुढे मोदी यांच्या सरकारने कच खाल्ली. तसेच पाकव्याप्त काश्मीर मागताना ट्रम्प यांना विचारले होते का ? ट्रम्प यांचे पुढचे ट्विट काय असेल ते आता बघावे लागेल, असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ajit Pawar On Asia Cup 2025 IND vs PAK : "मॅच पाहणं शक्य होणार नाही, कारण..." भारत-पाकिस्तान सामन्यावरील वादंगावर अजित पवारांच वक्तव्य

Asia Cup 2025 IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्याच्या बहिष्कारामुळे खेळाडूंमध्ये चिंता! भारतीय खेळाडूंना गाैतम गंभीरने दिला धीर

Asia Cup 2025 IND vs PAK : "...त्यामुळे सामन्याला नकार देणं" भारत-पाकिस्तान सामन्यावरील वादंगावर BCCI ने काय म्हटलं

Ankita Lokhande and Vicky Jain: अंकिता लोखंडेच्या पती विकी जैनला अपघात; हातात काचांचे तुकडे रुतले, तब्बल 45 टाके