Ambadas Danve Team Lokshahi
राजकारण

पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावर दानवेंची टीका; म्हणाले, अजेंडा...

आमच्याकडून जे फुटून गेलेय ते त्यांचा कोणताच अजेंडा नाहीय ते फक्त सत्ता उपभोगण्यासाठी गेले आहेत.

Published by : Sagar Pradhan

महाराष्ट्रात झालेल्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधानांचा हस्ते वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात विविध विकास कामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात येणार आहे. दरम्यान याच दौऱ्यावर शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.

काय म्हणाले अंबादास दानवे?

भारतीय जनता पार्टी स्वतःचा अजेंडा राबवण्यासाठी मुंबईत असू राज्यात असू किंवा देशात असो यासाठीच काम करते. आणि जे आमच्याकडून जे फुटून गेलेय ते त्यांचा कोणताच अजेंडा नाहीय ते फक्त सत्ता उपभोगण्यासाठी गेले आहेत. आता जनता यांना नाकारते म्हणून ते बाळासाहेबांच्या नावाचा सहारा घ्यावा लागतो. अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Dhanashree Verma : घटस्फोटानंतर धनश्री वर्माच्या गळ्यात कोणाच्या नावाचं मंगळसूत्र? फोटोने वेधलं लक्ष

Latest Marathi News Update live : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

Operation Sindoor : मसूद अजहरच्या कुटुंबाचा अंत! "अन् कुटुंबाचे तुकडे-तुकडे झाले" जैश कमांडरचा मोठा खुलासा

Local Bodies Election Supreme Court : स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबत मोठा निर्णय, पुढच्या वर्षी होणार निवडणुक प्रक्रिया; तारीख जाहीर