Ambadas Danve Team Lokshahi
राजकारण

पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावर दानवेंची टीका; म्हणाले, अजेंडा...

आमच्याकडून जे फुटून गेलेय ते त्यांचा कोणताच अजेंडा नाहीय ते फक्त सत्ता उपभोगण्यासाठी गेले आहेत.

Published by : Sagar Pradhan

महाराष्ट्रात झालेल्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधानांचा हस्ते वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात विविध विकास कामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात येणार आहे. दरम्यान याच दौऱ्यावर शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.

काय म्हणाले अंबादास दानवे?

भारतीय जनता पार्टी स्वतःचा अजेंडा राबवण्यासाठी मुंबईत असू राज्यात असू किंवा देशात असो यासाठीच काम करते. आणि जे आमच्याकडून जे फुटून गेलेय ते त्यांचा कोणताच अजेंडा नाहीय ते फक्त सत्ता उपभोगण्यासाठी गेले आहेत. आता जनता यांना नाकारते म्हणून ते बाळासाहेबांच्या नावाचा सहारा घ्यावा लागतो. अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा