Bachhu kadu  Team Lokshahi
राजकारण

आळस काढलेल्या राजाचं राज्य टिकत नाही, बच्च कडूंचा ठाकरेंना टोला

आळस काढलेल्या राजाचं राज्य टिकत नाही हे उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं

Published by : Sagar Pradhan

राज्यात एकीकडे राजकीय गोंधळ सुरु असताना अशातच सत्ताधारी आणि विरोधाकांमध्ये जुंपलेली असताना त्यातच आता प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आळस काढलेल्या राजाचं राज्य टिकत नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले कडू?

मी राजा झालो म्हणून झोपायचं ठरलेले वेळात भेटायचं असं होता कामा नये. एक तर राजा व्हायचंच नाही झालं तर मग आळस काढत असेल तर त्या राज्याचं राज्य टिकत नाही हे उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलं आहे असा टोला बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. अमरावतीत एका कार्यालयात बच्चू कडू बोलत होते, तर जेव्हा मंत्रीपदाची रेस सुरू होती तेव्हा प्रत्येक जण चांगलं खातं मागत होते,सगळ्या गोष्टींनी वजनदार खातं मागण्याची रेस सुरू होती पण मी राज्यातील पहिला माणूस होतो की मी दिव्यांग मंत्रालय मागितलं अशीही प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Saamana Editorial : 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून त्यांनी...'; 'सामना'तून सरकारवर साधला निशाणा

Shubhanshu Shukla Axiom 4 : शुभांशु शुक्लानं ISS च्या कक्षेत पूर्ण केला एक आठवडा; सांगितलं पुढील कामाचं नियोजन

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत मोठे बदल