राजकारण

कंगना राणावत हिच्या पुतळ्याला शिवसैनिकांनी मारले जोडे; पोलिसांनी पुतळा घेतला ताब्यात

Published by : Lokshahi News

भारताला 1947ला भीक मिळाली होती खरं स्वातंत्र्य तर 2014 ला मिळाले. असं वादग्रस्त वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने केल्यानंतर तीच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. याचा निषेध करण्यासाठी सातारा शहर शिवसेनेच्या वतीने पोवई नाक्यावर कंगना राणावत हिच्या पुतळ्याला "जोडे मारो" आंदोलन करण्यात आले.

दरम्यान पुतळ्याला जोडे मारण्याच्या आधीच पोलिसांनी शिवसेनेच्या आंदोलकांना रोखत पुतळा ताब्यात घेतल्याने शिवसैनिकांच्या आंदोलनाची हवा निघून गेली. यावेळी उपस्थित संतप्त शिवसैनिकांनी कंगना राणावत हीच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : ''त्या' बद्दल दिलगिरी व्यक्त'; विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट

Shivsena on Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर शिवसेनेचे कडवट बोल ! मोठ्या भावावर निशाणा तर लहान भावाचे कौतुक

Raj Thackeray : मराठीच्या वाकड्यात जाणाऱ्यांवर राज ठाकरे कडाडले, जाणून घ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे