राजकारण

कंगना राणावत हिच्या पुतळ्याला शिवसैनिकांनी मारले जोडे; पोलिसांनी पुतळा घेतला ताब्यात

Published by : Lokshahi News

भारताला 1947ला भीक मिळाली होती खरं स्वातंत्र्य तर 2014 ला मिळाले. असं वादग्रस्त वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने केल्यानंतर तीच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. याचा निषेध करण्यासाठी सातारा शहर शिवसेनेच्या वतीने पोवई नाक्यावर कंगना राणावत हिच्या पुतळ्याला "जोडे मारो" आंदोलन करण्यात आले.

दरम्यान पुतळ्याला जोडे मारण्याच्या आधीच पोलिसांनी शिवसेनेच्या आंदोलकांना रोखत पुतळा ताब्यात घेतल्याने शिवसैनिकांच्या आंदोलनाची हवा निघून गेली. यावेळी उपस्थित संतप्त शिवसैनिकांनी कंगना राणावत हीच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा