राजकारण

कंगना राणावत हिच्या पुतळ्याला शिवसैनिकांनी मारले जोडे; पोलिसांनी पुतळा घेतला ताब्यात

Published by : Lokshahi News

भारताला 1947ला भीक मिळाली होती खरं स्वातंत्र्य तर 2014 ला मिळाले. असं वादग्रस्त वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने केल्यानंतर तीच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. याचा निषेध करण्यासाठी सातारा शहर शिवसेनेच्या वतीने पोवई नाक्यावर कंगना राणावत हिच्या पुतळ्याला "जोडे मारो" आंदोलन करण्यात आले.

दरम्यान पुतळ्याला जोडे मारण्याच्या आधीच पोलिसांनी शिवसेनेच्या आंदोलकांना रोखत पुतळा ताब्यात घेतल्याने शिवसैनिकांच्या आंदोलनाची हवा निघून गेली. यावेळी उपस्थित संतप्त शिवसैनिकांनी कंगना राणावत हीच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू