महाराष्ट्र

महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ; दावोसमध्ये 3 लाख 53 हजार कोटींचे करार

Published by : Siddhi Naringrekar

राज्यात 2 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. यासाठी उद्योगांशी बुधवारी सामंजस्य करार करण्यात आले. दावोसमध्ये सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्या दोन दिवसांत महाराष्ट्राने तब्बल 3 लाख 53 हजार कोटींची गुंतवणुकीचे करार केला आहे.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दूरचित्र संवादाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, झटपट निर्णय घेणारे राज्य अशी महाराष्ट्राची प्रतिमा जगभरात असल्याचे जाणवले.

तसेच गुंतवणुकीचे सामंजस्य करार केवळ कागदावर न राहता त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी जलदगतीने करण्यावर सरकारचा भर आहे. त्यामुळे राज्यात २ लाख रोजगारनिर्मिती होईल. असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा