महाराष्ट्र

Cabinet meeting | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; चक्रीवादळांच्या उपाययोजनांसाठी कोकणला 3 हजार कोटी

Published by : Lokshahi News

राज्य सरकारने चक्रीवादळाच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी 3 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. या निधीच्या मदतीने पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीशी सामना करण्यासाठी कायमस्वरुपी उपायोजना करण्यात येणार आहेत.

तौत्के, निसर्ग चक्रीवादळ व अतिवृष्टीने कोकण तसेच पश्चिम महाऱाष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ही बाब लक्षात घेता राज्य सरकारने 3 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.

कोकणातील जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तींशी सामना करता यावा यासाठी हा निधी कोकोणाला दिला आहे. कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये तीन हजार कोटी रुपायांतून वेगवेगळी कामे केली जातील. यामध्ये प्रामुख्याने धूप प्रतिबंधक बंधारा, शेलटर हाऊस, अंडर ग्राउंड केबलिंग ही कामे केली जातील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी