महाराष्ट्र

Maratha Reservation | राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका

Published by : Lokshahi News

मराठा आरक्षणाप्रकरणी राज्यभरात वातावरण गरम होत असतानाच राज्य सरकारमार्फत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करून संबंधित माहिती दिली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली होती. त्यानंतर १६ जूनपासून राज्यात संभाजीराजे यांच्या नेतृत्वात राज्यात मूक मोर्चांना सुरुवात झाली. यानंतर अखेर राज्य सरकारने मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर त्यासंदर्भात पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेत पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा