महाराष्ट्र

...तर उद्यापासून पाणीही घेणार नाही; जरांगे पाटलांचा सरकारला पुन्हा इशारा

सरकारच्या जीआरनंतरही मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. जीआरमध्ये सुधारणा करुन सरसकट आक्षणाची मागणी त्यांनी केली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

जालना : सरकारच्या जीआरनंतरही मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. जीआरमध्ये सुधारणा करुन सरसकट आक्षणाची मागणी त्यांनी केली आहे. तर, सरकारचे चर्चेचे आमंत्रण मनोज जरांगे पाटील यांनी स्वीकारले आहे. यानुसार जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चा करण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहे.

याबाबत बोलताना जरांगे पाटलांनी सरकारला अल्टीमेटम दिला आहे. आमचं शिष्टमंडळ मुंबईत चर्चा करायला जातंय. सरकारच्या निरोपाची वाट पाहतोय. उद्यापासून पाणीही पिणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. तसेच, मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावं. कोणीही टोकाचं पाऊल उचलू नये, असे आवाहनही मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयकावरून गदारोळ

KL Rahul : कर्णधार आणि उपकर्णधार अनुपस्थितीत केएल राहुलकडे टीम इंडियाची धुरा

Marathwada Grains Rate : मराठवाड्यात खरीप हंगामात सोयाबीन आघाडीवर; कापूस स्थिर, ऊस व ज्वारी क्षेत्रात मोठी घट; तूर-उडीद कायम

Hotel and restaurant strike : 14 जुलैला राज्यातील हॉटेल-रेस्टॉरंट बंद ; अवाजवी करामुळे संघटनेचा इशारा