महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते एपीएमसी मार्केटमध्ये ध्वजारोहण करण्यात येणार

Published by : Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या दिशेने आज रवाना होणार आहेत. मनोज जरांगे पाटलांचं भगवं वादळ नवी मुंबईत धडकलं आहे. मनोज जरांगे हे वाशी मधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीत पोहचले असून त्यांची वाशीमध्ये सभा होणार आहे.

एपीएमसीच्या प्रशासकीय इमारतीमध्ये सर्वांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते एपीएमसी मार्केटमध्ये ध्वजारोहण करण्यात येणार आहे. मराठा आंदोलकांच्या उपस्थितीत मनोजजरांगे पाटील करणार ध्वजारोहण करणार आहेत. या मार्केटमध्ये ध्वजारोहण केल्यानंतर जरांगेची सभा पार पडणार आहेत. मुंबई शेवटचा पर्याय असल्यामुळे जरांगे या सभेतूनच पुढची भूमिका स्पष्ट करतील.

BJP bike rally cancelled : 'या' कारणामुळे भाजपची दक्षिण मुंबईतील बाईक रॅली रद्द

Cards: पत्ते खेळण्याने होतात 'हे' आरोग्यदायी फायदे

CSK vs RCB : सामन्यात पावसाने खोडा घातल्यास बंगळुरुच्या अडचणी वाढणार? काय आहे समीकरण? जाणून घ्या

"२० तारखेला निवडणूक होऊद्या, २१ तारखेला मिटिंग लावतो आणि..."; नाशिकच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

Carrom: कॅरम खेळल्याने होतात हे शारीरिक फायदे! जाणून घ्या...