Manoj Jarange Patil 
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा 'चलो दिल्ली'चा नारा

दिल्लीत देशभरातील मराठा समाजाचे अधिवेशन होणार

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली

  • मनोज जरांगे पाटील यांच्याकडून चलो दिल्लीचा नारा देण्यात आला

  • दिल्लीत देशभरातील मराठा समाजाचे अधिवेशन होणार

( Manoj Jarange Patil) मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. आता मनोज जरांगे पाटील यांच्याकडून चलो दिल्लीचा नारा देण्यात आला आहे.

ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी मुंबईत धडक दिल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी चलो दिल्लीचा नारा दिली आहे.

ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर पाच दिवस आमरण उपोषण केलं होतं. कार्यकर्त्यांच्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी ही पुढची दिशा ठरवली असून दिल्लीत देशभरातील मराठा समाजाचे अधिवेशन होणार असून त्याची तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

हैद्राबाद गॅझेट, सातारा गॅझेट अंमलबजावणीनंतर हे अधिवेशन होणार असल्याचे जरांगे म्हणाले धाराशिवमध्ये हैदराबाद गॅझेट संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune : पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींना अटक

Asia Cup : भारत-पाकिस्तान सुपर-4 मध्ये पुन्हा आमनेसामने

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

EVM : आता ईव्हीएम मशीनवर दिसणार रंगीत छायाचित्र; केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय