महाराष्ट्र

संक्रांतीनंतरही यंदा महाराष्ट्र गारठणार! थंडी वाढणार हवामान विभागाचा अंदाज

मकर संक्रांतीनंतर थंडी कमी होत जाते असा अनेकदा अनुभव आहे. मात्र, यंदा महाराष्ट्राला हुडहुडी भरण्याची शक्यता आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मकर संक्रांतीनंतर थंडी कमी होत जाते असा अनेकदा अनुभव आहे. मात्र, यंदा महाराष्ट्राला हुडहुडी भरण्याची शक्यता आहे. पुढील १० दिवस महाराष्ट्रालाही कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे, असा अंदाज हवामान विभागने वर्तविला केला आहे.

महाराष्ट्रातील विविध शहरात पुढील काही दिवसांत विक्रमी थंडी जाणवण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा येथे थंडी वाढणार आहे. नाशिकसह नागपूर, मुंबई, पुणे आदी ठिकाणी पारा १० अंशाच्या खाली येण्याचा अंदाज आहे. मुंबईचा पारा १० अंशांच्या खाली घसरण्याची शक्यता आहे. तर, मालेगाव व पुणे ७, नाशिक ६, औरंगाबाद ५, नागपूर ६, कोल्हापूर ८ सेल्सिअस खाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद