महाराष्ट्र

संक्रांतीनंतरही यंदा महाराष्ट्र गारठणार! थंडी वाढणार हवामान विभागाचा अंदाज

मकर संक्रांतीनंतर थंडी कमी होत जाते असा अनेकदा अनुभव आहे. मात्र, यंदा महाराष्ट्राला हुडहुडी भरण्याची शक्यता आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मकर संक्रांतीनंतर थंडी कमी होत जाते असा अनेकदा अनुभव आहे. मात्र, यंदा महाराष्ट्राला हुडहुडी भरण्याची शक्यता आहे. पुढील १० दिवस महाराष्ट्रालाही कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे, असा अंदाज हवामान विभागने वर्तविला केला आहे.

महाराष्ट्रातील विविध शहरात पुढील काही दिवसांत विक्रमी थंडी जाणवण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा येथे थंडी वाढणार आहे. नाशिकसह नागपूर, मुंबई, पुणे आदी ठिकाणी पारा १० अंशाच्या खाली येण्याचा अंदाज आहे. मुंबईचा पारा १० अंशांच्या खाली घसरण्याची शक्यता आहे. तर, मालेगाव व पुणे ७, नाशिक ६, औरंगाबाद ५, नागपूर ६, कोल्हापूर ८ सेल्सिअस खाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 PAK vs UAE : आधी पाकिस्तान-यूएई सामना चर्चेत, नंतर सामन्यादरम्यान पाकिस्तानचा खेळाडू आला चर्चेत; थेट अम्पायरलाच चेंडू मारला

मराठा आरक्षणाच्या लढ्यात मोठा विजय, हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका फेटाळली

Smart Sunbai : शिवाजी दोलताडे दिग्दर्शित 'स्मार्ट सुनबाई'; 'या' तारखेला होणार प्रदर्शित

MP Dhananjay Mahadik : खूशखबर!, खासदार धनंजय महाडिक मोठी घोषणा; सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याचं 'हे' खास गिफ्ट