महाराष्ट्र

संक्रांतीनंतरही यंदा महाराष्ट्र गारठणार! थंडी वाढणार हवामान विभागाचा अंदाज

मकर संक्रांतीनंतर थंडी कमी होत जाते असा अनेकदा अनुभव आहे. मात्र, यंदा महाराष्ट्राला हुडहुडी भरण्याची शक्यता आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मकर संक्रांतीनंतर थंडी कमी होत जाते असा अनेकदा अनुभव आहे. मात्र, यंदा महाराष्ट्राला हुडहुडी भरण्याची शक्यता आहे. पुढील १० दिवस महाराष्ट्रालाही कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे, असा अंदाज हवामान विभागने वर्तविला केला आहे.

महाराष्ट्रातील विविध शहरात पुढील काही दिवसांत विक्रमी थंडी जाणवण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा येथे थंडी वाढणार आहे. नाशिकसह नागपूर, मुंबई, पुणे आदी ठिकाणी पारा १० अंशाच्या खाली येण्याचा अंदाज आहे. मुंबईचा पारा १० अंशांच्या खाली घसरण्याची शक्यता आहे. तर, मालेगाव व पुणे ७, नाशिक ६, औरंगाबाद ५, नागपूर ६, कोल्हापूर ८ सेल्सिअस खाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा