महाराष्ट्र

मुंबई ते नागपुर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा विचार सुरू;केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

Published by : Lokshahi News

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भात महत्वाचं विधान केल आहे.मुंबई-अहमदाबाद आणि दिल्ली-वाराणसी या बुलेट ट्रेन प्रकल्पाप्रमाणेच मुंबई ते नागपुर बुलेट ट्रेन सुरू करण्याचा विचार आहे.

रेल्वे राज्यमंत्री पदी विराजमान झाल्यावर दानवे यांनी पहिल्यांदाच मतदार संघाचा दौरा केला.औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतली होती. दानवेंनी याच पत्रकार परिषदेत बुलेट ट्रेन संदर्भात महत्वाचं विधान केलं

मुंबई-औरंगाबाद प्रवास फक्त दिड तासात

याच दरम्यान हा प्रकल्प पार पडला तर मुंबई- औरंगाबाद अंतर फक्त दिड तासात गाठता येणार आहे.तर फक्त तीन ते साडेतीन तासात मुंबईहुन नागपुरला पोहचता येणार आहे.त्यासाठीच या प्रकल्पासाठी गांर्भीर्याने विचार सुरू आहे. असे दानवे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू