महाराष्ट्र

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, दुरुस्तीच्या कामामुळे आज पाणीकपात

Published by : Lokshahi News

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भांडूप संकूल इथल्या उदंचन केंद्रात दुरुस्तीच्या कामासाठी पाणीकपात होणार आहेत. आज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत संपूर्ण मुंबईत सुमारे १५ टक्के पाणीकपात केली जाणार आहे.

याशिवाय पवई इथं तानसा पूर्व- आणि तानसा पश्चिम जलवाहिनीवरचं गळती रोखण्याचं कामही हाती घेण्यात येत असल्यामुळे २६ ऑक्टबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत के-पूर्व, एस, जी उत्तर आणि एच पूर्व या विभागात काही परिसरामधे पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

AstroNURM कंपनीच्या CEO आणि HR प्रमुखाच्या Viral Video मुळे सोशल मीडियावर वादळ

Ayushman Bharat : गरीबांसाठी 5 लाखांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा

Nana Patole : " 'त्या' आमदारावर कारवाई झाली पाहिजे" ; विधानभावनातील राड्यावरुन नाना पटोलेंची मागणी

Latest Marathi News Update live : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल