महाराष्ट्र

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, दुरुस्तीच्या कामामुळे आज पाणीकपात

Published by : Lokshahi News

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भांडूप संकूल इथल्या उदंचन केंद्रात दुरुस्तीच्या कामासाठी पाणीकपात होणार आहेत. आज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत संपूर्ण मुंबईत सुमारे १५ टक्के पाणीकपात केली जाणार आहे.

याशिवाय पवई इथं तानसा पूर्व- आणि तानसा पश्चिम जलवाहिनीवरचं गळती रोखण्याचं कामही हाती घेण्यात येत असल्यामुळे २६ ऑक्टबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत के-पूर्व, एस, जी उत्तर आणि एच पूर्व या विभागात काही परिसरामधे पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांची 'दशावतार' चित्रपटाला प्रशंसा, कोकणाची व्यथा महाराष्ट्राच्या मनात

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया, 'अशा विधानांना पाठिंबा...'

Gopichand Padalkar : पडळकरांच्या 'त्या' वक्तव्यावरून राज्यात खळबळ; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट फोन

Mumbai : I Phone-17 साठी ग्राहकांची मारामारी, बीकेसीच्या स्टोअर बाहेर रांगाच- रांगा