महाराष्ट्र

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, दुरुस्तीच्या कामामुळे आज पाणीकपात

Published by : Lokshahi News

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भांडूप संकूल इथल्या उदंचन केंद्रात दुरुस्तीच्या कामासाठी पाणीकपात होणार आहेत. आज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत संपूर्ण मुंबईत सुमारे १५ टक्के पाणीकपात केली जाणार आहे.

याशिवाय पवई इथं तानसा पूर्व- आणि तानसा पश्चिम जलवाहिनीवरचं गळती रोखण्याचं कामही हाती घेण्यात येत असल्यामुळे २६ ऑक्टबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत के-पूर्व, एस, जी उत्तर आणि एच पूर्व या विभागात काही परिसरामधे पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण; अरविंद केजरीवाल यांच्या पीएला अटक

संजय राऊत यांच्यावर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रोहित पवार यांनी ट्विट करत परळी तालुक्यात बोगस मतदान झाल्याचा केला आरोप; म्हणाले...

Uddhav Thackeray : 4 जूनला आपल्या देशातलं जुमलापर्व संपतं आहे

काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...