महाराष्ट्र

“काही लोक पाण्यात भिजतात आणि निवडणूक जिंकतात”

Published by : Lokshahi News

काही लोक पाण्यात भिजतात आणि निवडणूक जिंकतात, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावलाय. जालना जिल्ह्यातल्या वाटूर फाटा येथे कुणबी शेतकरी संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भर पावसात पटोलेंची बैलगाडी रॅली काढण्यात आली. त्यावेळी शेतकऱ्याच्या पोराला पावसानं ओलं झाल्यावर काय फरक पडतं, तो घामानं तर रोजच ओला होतो, असं त्यांनी म्हटलं.

त्यामुळं काही लोक येतात आणि पावसात भिजतात अन निवडणूक जिंकतात, असा टोला पटोले यांनी लगावलाय. दरम्यान, कुणाला काय कुटनिती करायची ती त्याने करावी. आम्ही कुणाच्या पक्षात हस्तक्षेप करणार नाही, असं पटोले म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर