महाराष्ट्र

“काही लोक पाण्यात भिजतात आणि निवडणूक जिंकतात”

Published by : Lokshahi News

काही लोक पाण्यात भिजतात आणि निवडणूक जिंकतात, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावलाय. जालना जिल्ह्यातल्या वाटूर फाटा येथे कुणबी शेतकरी संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भर पावसात पटोलेंची बैलगाडी रॅली काढण्यात आली. त्यावेळी शेतकऱ्याच्या पोराला पावसानं ओलं झाल्यावर काय फरक पडतं, तो घामानं तर रोजच ओला होतो, असं त्यांनी म्हटलं.

त्यामुळं काही लोक येतात आणि पावसात भिजतात अन निवडणूक जिंकतात, असा टोला पटोले यांनी लगावलाय. दरम्यान, कुणाला काय कुटनिती करायची ती त्याने करावी. आम्ही कुणाच्या पक्षात हस्तक्षेप करणार नाही, असं पटोले म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा