महाराष्ट्र

“काही लोक पाण्यात भिजतात आणि निवडणूक जिंकतात”

Published by : Lokshahi News

काही लोक पाण्यात भिजतात आणि निवडणूक जिंकतात, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावलाय. जालना जिल्ह्यातल्या वाटूर फाटा येथे कुणबी शेतकरी संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भर पावसात पटोलेंची बैलगाडी रॅली काढण्यात आली. त्यावेळी शेतकऱ्याच्या पोराला पावसानं ओलं झाल्यावर काय फरक पडतं, तो घामानं तर रोजच ओला होतो, असं त्यांनी म्हटलं.

त्यामुळं काही लोक येतात आणि पावसात भिजतात अन निवडणूक जिंकतात, असा टोला पटोले यांनी लगावलाय. दरम्यान, कुणाला काय कुटनिती करायची ती त्याने करावी. आम्ही कुणाच्या पक्षात हस्तक्षेप करणार नाही, असं पटोले म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय