महाराष्ट्र

मनमाडच्या अन्न महामंडळाचे अंशतः खासगीकरण, भूमिपुत्र आक्रमक

Published by : Lokshahi News

आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे मनमाड येथील अन्न महामंडळाचे (FCI)  अंशतः खासगीकरण करण्यात आले असून खासगीकरणात कंत्राटदारांनी स्थानिक भूमिपुत्रांना नाकारत बाहेरील कामगारांची भरती केली आहे. त्यामुळे भूमिपुत्र आक्रमक झाले आहेत. तर अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाची भेट नाकारल्याने संतप्त स्थानिकांनी महामंडळाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले.

खासगीकरणात स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देण्याची मागणी यावेळी करण्यात आली असून ही मागणी मान्य न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. 

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा