महाराष्ट्र

पुनर्वसनाच्या मागणीसाठी करवीर तालुक्यात आंदोलन

Published by : Lokshahi News

महापुराने कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील शिये गाव नेहमी बाधित होत असते. यामुळे शिये गावसह अजूबाजूच्या गावांचे मोठे आर्थिक नुकसान होत. म्हणून शासनाने पूरग्रस्त असणाऱ्या शिये गावचे कायमस्वरुपी पुनर्वसन करावे, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने आज पंचगंगा नदीपात्रात जवळ जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.

यावेळी आंदोलकांनी अचानक पंचगंगा नदीपात्रात उतरून पाण्यात उड्या टाकल्या. तरी देखील घोषणाबाजीही सुरू होती. क्षणाचा विलंब न लावता पोलिसांनी देखील पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात उडी टाकलेल्या आंदोलकांना बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असून भविष्यात पाण्यात आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक