महाराष्ट्र

“आर्यन खानला खोट्या केसमध्ये अडकविण्यात आले होते”

Published by : Lokshahi News

उदय चक्रधर
तब्बल २६ दिवसानंतर आर्यन खानला जामीन मंजूर झाले असून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एनसीबी वर ताशेरे ओढले आहेत. आर्यन खानला खोट्या केसमध्ये फसविण्यात आले असल्याचे वक्तव्य त्यांनी गोंदियात केले आहे.

तर एनसीबीने जे कारवाहीचे फोटो रिलीज केले होते ते घटनास्थाळावरील नसून एनसीबी ऑफिस मधले आहेत असे मलिकांचे म्हणने आहे. "समीर वानखेडे हे फेक कारवाया करत होते, एनसीबीने स्वतःची प्रायव्हेट आर्मी तयार केली होती व निष्पाप लोकांनां या मध्ये फसविल्या जात होते..समीर वानखेडे यांच्या सोबत कासिफ खान हा सुद्धा सहभागी होता त्यामुळे येणाऱ्या काळात कासिफ खानच्या विरुद्ध पुरावे सुद्धा देणार आहोत," असे वक्तव्य नवाब मलिक यांनी गोंदियात केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद

Thackeray Vijayi Melava : शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या युतीवर प्रश्नचिन्ह? म्हणाले "राज ठाकरे कुठेही असं म्हणाले नाही..."

Thakare Bandhu Special Report : राज-उद्धव यांच्या दुश्मनीचा इतिहास काय?, नेमकं कुठं बिनसलं होतं? जाणून घ्या...