महाराष्ट्र

“आर्यन खानला खोट्या केसमध्ये अडकविण्यात आले होते”

Published by : Lokshahi News

उदय चक्रधर
तब्बल २६ दिवसानंतर आर्यन खानला जामीन मंजूर झाले असून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एनसीबी वर ताशेरे ओढले आहेत. आर्यन खानला खोट्या केसमध्ये फसविण्यात आले असल्याचे वक्तव्य त्यांनी गोंदियात केले आहे.

तर एनसीबीने जे कारवाहीचे फोटो रिलीज केले होते ते घटनास्थाळावरील नसून एनसीबी ऑफिस मधले आहेत असे मलिकांचे म्हणने आहे. "समीर वानखेडे हे फेक कारवाया करत होते, एनसीबीने स्वतःची प्रायव्हेट आर्मी तयार केली होती व निष्पाप लोकांनां या मध्ये फसविल्या जात होते..समीर वानखेडे यांच्या सोबत कासिफ खान हा सुद्धा सहभागी होता त्यामुळे येणाऱ्या काळात कासिफ खानच्या विरुद्ध पुरावे सुद्धा देणार आहोत," असे वक्तव्य नवाब मलिक यांनी गोंदियात केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू