महाराष्ट्र

“आर्यन खानला खोट्या केसमध्ये अडकविण्यात आले होते”

Published by : Lokshahi News

उदय चक्रधर
तब्बल २६ दिवसानंतर आर्यन खानला जामीन मंजूर झाले असून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एनसीबी वर ताशेरे ओढले आहेत. आर्यन खानला खोट्या केसमध्ये फसविण्यात आले असल्याचे वक्तव्य त्यांनी गोंदियात केले आहे.

तर एनसीबीने जे कारवाहीचे फोटो रिलीज केले होते ते घटनास्थाळावरील नसून एनसीबी ऑफिस मधले आहेत असे मलिकांचे म्हणने आहे. "समीर वानखेडे हे फेक कारवाया करत होते, एनसीबीने स्वतःची प्रायव्हेट आर्मी तयार केली होती व निष्पाप लोकांनां या मध्ये फसविल्या जात होते..समीर वानखेडे यांच्या सोबत कासिफ खान हा सुद्धा सहभागी होता त्यामुळे येणाऱ्या काळात कासिफ खानच्या विरुद्ध पुरावे सुद्धा देणार आहोत," असे वक्तव्य नवाब मलिक यांनी गोंदियात केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा