महाराष्ट्र

“राज्य सरकारने कितीही प्रयत्न केले, तरी पिकविमा योजना चांगल्या पद्धतीने चालत नाही”

Published by : Lokshahi News

राज्य सरकारने कितीही प्रयत्न केले तरी पिक विमा योजना ही चांगल्या पद्धतीने चालत नाही , ही सत्यपरिस्थिती असल्याचं मंत्री नवाब मलिक यांनी परभणीत आज माध्यमांशी बोलताना सांगितलं.

मोदी जरी पिक विमाबद्दल बोलत असले तरी गुजरातने पिकविमा योजना बंद केली. ही सत्य परिस्थिती आहे. इन्शुरन्स कंपनीचा जिल्ह्यात एकही कार्यालय नाही, सगळं ऑनलाइन काम करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, त्यामुळे शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत असल्याने राज्य शासन काही वेगळं करू शकतं का, असा विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

राज्य शासनाची स्वतःची इन्शुरन्स कंपनी काढून काय करू शकते याचा विचार येणाऱ्या कॅबिनेटमध्ये यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे मालिक यांनी सांगितले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा