महाराष्ट्र

“राज्य सरकारने कितीही प्रयत्न केले, तरी पिकविमा योजना चांगल्या पद्धतीने चालत नाही”

Published by : Lokshahi News

राज्य सरकारने कितीही प्रयत्न केले तरी पिक विमा योजना ही चांगल्या पद्धतीने चालत नाही , ही सत्यपरिस्थिती असल्याचं मंत्री नवाब मलिक यांनी परभणीत आज माध्यमांशी बोलताना सांगितलं.

मोदी जरी पिक विमाबद्दल बोलत असले तरी गुजरातने पिकविमा योजना बंद केली. ही सत्य परिस्थिती आहे. इन्शुरन्स कंपनीचा जिल्ह्यात एकही कार्यालय नाही, सगळं ऑनलाइन काम करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, त्यामुळे शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत असल्याने राज्य शासन काही वेगळं करू शकतं का, असा विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

राज्य शासनाची स्वतःची इन्शुरन्स कंपनी काढून काय करू शकते याचा विचार येणाऱ्या कॅबिनेटमध्ये यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे मालिक यांनी सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : काल एक गद्दार काल बोलला 'जय गुजरात' - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "मराठी शिकणारे शिक्षणमंत्री इंग्रजीमध्ये शिकणारा..." राज ठाकरेंचा नाव न घेता टोला

Raj Thackeray Live : 'जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलंय'; राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Raj-Uddhav Thackeray Family Member Vijayi Melava : सहकुटुंब सहपरिवार..; ठाकरे बंधूंचे कुटुंब एकाच व्यासपीठावर