महाराष्ट्र

“राज्य सरकारने कितीही प्रयत्न केले, तरी पिकविमा योजना चांगल्या पद्धतीने चालत नाही”

Published by : Lokshahi News

राज्य सरकारने कितीही प्रयत्न केले तरी पिक विमा योजना ही चांगल्या पद्धतीने चालत नाही , ही सत्यपरिस्थिती असल्याचं मंत्री नवाब मलिक यांनी परभणीत आज माध्यमांशी बोलताना सांगितलं.

मोदी जरी पिक विमाबद्दल बोलत असले तरी गुजरातने पिकविमा योजना बंद केली. ही सत्य परिस्थिती आहे. इन्शुरन्स कंपनीचा जिल्ह्यात एकही कार्यालय नाही, सगळं ऑनलाइन काम करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, त्यामुळे शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत असल्याने राज्य शासन काही वेगळं करू शकतं का, असा विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

राज्य शासनाची स्वतःची इन्शुरन्स कंपनी काढून काय करू शकते याचा विचार येणाऱ्या कॅबिनेटमध्ये यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे मालिक यांनी सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू