महाराष्ट्र

वाहतूक कोंडी सूटणार ? पालघर, मुंबई, ठाण्यासाठी नवीन नियमावली

Published by : Lokshahi News

नमित पाटील, पालघर | पालघर – मुंबई – ठाण्यातील महामार्गावर वाहतूक कोंडीची मोठी समस्या वाहनधारकांना भेडसावत असते, ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

पालघर – मुंबई – ठाण्यातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून नवीन नियमावली जाहीर झाली आहे. या नव्या नियमानूसार उत्तरेकडून महाराष्ट्रात येणाऱ्या अवजड वाहनांसाठी ठराविक काळातच मुंबई ठाण्यात प्रवेश देण्यात येणार आहे. तर सकाळी 10 ते दुपारी 4, तर संध्याकाळी 6 ते पहाटे 6 वाजता पर्यंतच अवजड वाहनांना प्रवेश असणार आहे.

इतर वेळेत महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांसाठी मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत पालघरमध्ये वाहनतळ असणार आहे. मागील आठवड्यात पालघर मध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती वाहनतळांची पाहणी केली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Thakare Bandhu Special Report : राज-उद्धव यांच्या दुश्मनीचा इतिहास काय?, नेमकं कुठं बिनसलं होतं? जाणून घ्या...

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल

Eknath shinde On Thackeray vijayi melava : "...त्यासाठी मनगटात जोर लागतो", ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...