राज्यातील २५ जिल्हे अनलॉक केल्यानंतर आता मुंबईसुद्धा अनलॉक करण्यात आले आहे. मुबंईतील दुकाने आता रात्री १० वाजेपर्यत सुरु राहणार आहेत. तर हॉटॆल्स – रेस्टॅारंट ४ वाजेपर्यत खुले ठेवण्याची परवानगी आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाने दुकाने व हॉटेल मालकांना दिलासा मिळाला आहे.ब्रेक द चेन अंतर्गत मुंबई महापालिकेने सुधारित नियमावली आता जाहीर केली आहे. त्यामुळे निर्बंधांच्या शिथिलतेबाबत मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.
नियमावली