महाराष्ट्र

अमरावती जिल्ह्यात पिकावर शंखअळीचा प्रादुर्भाव

Published by : Lokshahi News

सूरज दहाट, अमरावती | शेतकऱ्यांवर संकटाची मालिका का संपण्याचं नाव घेत नाहीये. अमरावती जिल्ह्यात पिकांवर मोठ्या प्रमाणावर शंखअळीचा प्रादुर्भाव होतो आहे. शंखअळीने पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करत असलेला शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शेत शिवारात शंखअळीची प्रादुर्भाव होतो आहे. शंखअळीने पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करत असलेला शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

स्थानिक भाजप आमदार प्रताप अडसळ यांनी शेतात जाऊन पाहणी केली. भविष्यात मोठ्या महामारीच हे संकट असून याचा प्रादुर्भाव थांबवणं आवश्यक असून सरकारने तातडीने शास्त्रज्ञांना बोलावून या उपाय योजना करण्याची मागणी आमदार प्रताप अडसळ यांनी केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा