महाराष्ट्र

अमरावती जिल्ह्यात पिकावर शंखअळीचा प्रादुर्भाव

Published by : Lokshahi News

सूरज दहाट, अमरावती | शेतकऱ्यांवर संकटाची मालिका का संपण्याचं नाव घेत नाहीये. अमरावती जिल्ह्यात पिकांवर मोठ्या प्रमाणावर शंखअळीचा प्रादुर्भाव होतो आहे. शंखअळीने पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करत असलेला शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शेत शिवारात शंखअळीची प्रादुर्भाव होतो आहे. शंखअळीने पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करत असलेला शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

स्थानिक भाजप आमदार प्रताप अडसळ यांनी शेतात जाऊन पाहणी केली. भविष्यात मोठ्या महामारीच हे संकट असून याचा प्रादुर्भाव थांबवणं आवश्यक असून सरकारने तातडीने शास्त्रज्ञांना बोलावून या उपाय योजना करण्याची मागणी आमदार प्रताप अडसळ यांनी केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?