महाराष्ट्र

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा 16 तारखेला ठाणे शहरात

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे.

Published by : Siddhi Naringrekar

शुभम कोळी, ठाणे

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही भारत जोडी न्याय यात्रा येत्या 16 मार्च रोजी ठाणे शहरात येणार आहे. ऐतिहासिक अशा जांभळी नाक्यावर राहुल गांधी यांची एक सभा देखील पार पडणार आहे.

यात्रेचा मार्ग व चौक सभेच्या ठिकाणाची पाहणी आज बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. जांभळी नाका हे ठाण्याचे केंद्रबिंदू आहे ऐतिहासिक ठिकाण आहे अनेक काँग्रेसच्या मान्यवरांची भाषणे येथे झालेली आहेत.

आमच्या आघाडीचे मित्र सर्व असणार आहेत. देशातून ही काही प्रमुख पाहुणे या यात्रेमध्ये सहभागी होतील असे यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय