महाराष्ट्र

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा 16 तारखेला ठाणे शहरात

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे.

Published by : Siddhi Naringrekar

शुभम कोळी, ठाणे

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही भारत जोडी न्याय यात्रा येत्या 16 मार्च रोजी ठाणे शहरात येणार आहे. ऐतिहासिक अशा जांभळी नाक्यावर राहुल गांधी यांची एक सभा देखील पार पडणार आहे.

यात्रेचा मार्ग व चौक सभेच्या ठिकाणाची पाहणी आज बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. जांभळी नाका हे ठाण्याचे केंद्रबिंदू आहे ऐतिहासिक ठिकाण आहे अनेक काँग्रेसच्या मान्यवरांची भाषणे येथे झालेली आहेत.

आमच्या आघाडीचे मित्र सर्व असणार आहेत. देशातून ही काही प्रमुख पाहुणे या यात्रेमध्ये सहभागी होतील असे यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा